डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त निबंध मराठी मध्ये | dr babasaheb ambedkar nibandh in marathi

By Shubham Pawar

Published on:

If you like dr babasaheb ambedkar nibandh in Marathi then this is the right place for you i will providing dr babasaheb ambedkar essay in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने तुमच्यासाठी जबरदस्त एक छान असा निबंध मराठीमध्ये घेऊन आलो आहे तर तो तुम्हाला आवडला तर मित्रांनो शेअर करा चला निबंधाला सुरुवात करूया

प्रचंड बुद्धिमत्ता असणारे समाजासाठी अनेक त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महारचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, शेतकऱ्यांचे कैवारी, बोलमेस परिषद गाजवणारे, पुणे करार महिलांसाठी कार्य, अशी कितीतरी महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी dr babasaheb ambedkar nibandh in marathi आपल्या आयुष्यात केले समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्जी घातले शिक्षणासाठी संघर्ष करून 18 18 तास अभ्यास करून, त्यांनी अनेक मोठ्या पदव्या मिळवल्या, आणि आपल्या शिक्षणाचा व बुद्धिमत्तेचा उपयोग देशाच्या व समाजाच्या उद्धारासाठी केला त्यांचे जीवन आणि त्यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्य अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे.  तुम्हाला त्यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वानापर्यंत सर्व माहिती आणि कार्य बघायला मिळेल त्यामुळेचला तर मग महामानवाची जीवनगाथा बघूया.

dr babasaheb ambedkar nibandh in marathi

महू येथील लष्करी छावणी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व भीमाबाई यांच्यापुटी 14 एप्रिल 891 रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. ते चौदावे आपत्य होते. 1894 मध्ये भीमरावाचे नाव सातारा येथील प्राथमिक शाळेत नोंदवले डिसेंबर 1896 मध्ये भीमाबाईचे मस्तक आणि निधन झाले. ७ नोव्हेंबर 1900 मध्ये भीमरावांचे नाव सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळा सातारा हायस्कूल या शाळेत सुभेदारांनी नोंदवले या शाळेत बाबासाहेबांचे नाव आंबावेकर बदलून आंबेडकर असे नोंदविण्यात आले. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमराव सातारा हायस्कूल मधून इंग्रजी चौथीची परीक्षा पास झाले डिसेंबर 1904 मध्ये सुभेदारांनी भीमरावांना (dr babasaheb ambedkar nibandh in marathi) हायस्कूलमध्ये दाखल केले जानेवारी 1907 मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले अस्पृश्य समाजातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते पहिले विद्यार्थी होते त्यासाठी भीमरावाचे अभिनंदन करण्यासाठी एक सभा भरविण्यात आली होती.

त्या सभेत गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांनी आपले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भीमरावांना भेट दिले एप्रिल 1908 मध्ये सुभेदारांनी भीमरावांचा विवाह भिकू धोत्रे यांची कन्या रमाबाई सोबत करून दिला 1910 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले 20 एप्रिल 1911 रोजी बडोद्याच्या संस्थानाने भीमरावांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर बडोदा संस्थानाची नोकरी करण्याची अट घातली जानेवारी 1913 मध्ये बाबासाहेब dr babasaheb ambedkar nibandh in marathi बीएची पदवी परीक्षा पास झाले 15 जानेवारी 1913 रोजी बडोदा सरकारच्या शिष्यवृत्ती करायला नुसार भीमराव बडोदा सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंट मध्ये अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात रुजू झाले त्यांना महिन्याला 75 रुपये पगार होतील 2 फेब्रुवारी 1913 रोजी भीमरावांचे वडील सुभेदार रामजी यांचे निधन झाले बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सर्वात मोठा संघर्ष आणि योगदान त्यांनी दिले होते शिक्षणासाठी स्कॉलरशिप दोन वर्षासाठी मंजुरी केली.

dr babasaheb ambedkar essay in marathi

4 जून 1913 रोजी भिमराव आणि बडोदे संस्थान यांच्यात करार झाला या करारानुसार शिक्षण पूर्ण होताच दहा वर्षे बडोदा संस्थांची नोकरी करण्याची अट घालण्यात आली. २० जुलै 1913 रोजी भीमराव आणि न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला 15 मे 1915 भीमराव आणि रोज 18 तास अभ्यास करून ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफिस इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाला यमेच्या पदीसाठी सादर केला dr babasaheb ambedkar nibandh in marathi दोन जून 1915 भीमराव यांनी सादर केलेला हा शोधिबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारून भीमरावांना येण्याची पदवी दिली जून 1916 मध्ये भीमराव आणि पीएचडीच्या पदवीसाठी ते नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर केला तो विद्यापीठाने स्वीकारला 11 ऑक्टोबर 1916 ला भीमराव आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश घेतला 11 नोव्हेंबर 1916 ला लंडनमधील गेझिंग मध्ये बॅरिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी भीमरावांनी आपले नाव नोंदवले बारा डिसेंबर 1916 रोजी भीमराव आणि रमाबाई यांना पुत्र झाला त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले.

21 ऑगस्ट 1917 बटन सरकारच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे भीमरावांना dr babasaheb ambedkar nibandh in marathi आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले 31 ऑगस्ट 1917 रोजी भीमराव बडोदा सरकारच्या नोकरीत रुजू झाले यावेळी त्यांना दरमहा दीडशे रुपये पगार होते परंतु त्यांना राहायला जागा मिळत नव्हती महार असल्यामुळे कोणी त्यांना राहण्यासाठी जागा देत नव्हते त्यामुळे ते मुंबईला परत आले पाच डिसेंबर 1917 रोजी भीमराव आणि सीडेनहम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला 10 नोव्हेंबर 1918 रोजी मुंबईतून कॉलेजच्या भीमरावांचे हंगामी प्राध्यापक म्हणून साडेचारशे रुपये पगारावर एक वर्षासाठी नेमणूक झाली पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात आली 31 जानेवारी 1920 अस्पृश्य जागृती करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक हे पत्र सुरू केले 15 मार्च 1920 रोजी भीमराव यांनी आपल्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला 21 आणि 22 मार्च 1920 रोजी बहिष्कृत वर्गाची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षतेखाली भरली परिषदेच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराज म्हणाले की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील बाबासाहेबांची सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद होय 30 सप्टेंबर 1920 मध्ये प्रवेश मिळवला तसेच सुरू केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त निबंध मराठी मध्ये

जानेवारी मार्च 1922 भीमरावांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीकरिता द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला 28 जून 1922 रोजी लंडनच्या ग्रेझीन या संस्थेच्या न्याय सभेने बाबासाहेबांना dr babasaheb ambedkar nibandh in marathi भारतला म्हणजेच बॅरिस्टर ही पदवी प्रदान केली. पाच जुलै 1923 पासून बाबासाहेबानी मुंबई उच्च न्यायालयात वकील सुरू केली. नोव्हेंबर 1923 मध्ये द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध स्वीकारून लंडन यूनिवर्सिटीने बाबासाहेबांना डी एस सी ही पदवी दिली 19 जून 1924 रोजी बाबासाहेबांना पुत्र झाला त्याचे नाव राजरत्न ठेवण्यात आले अस्पृश्य वर्गाच्या अडचणी सरकार पुढे मांडण्यासाठी बाबासाहेबांचे अध्यक्षतेखाली सभा होऊन 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत कार्यांनी सभा या संस्थेची स्थापना केली गेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेची ब्रीद वाक्य होते बहिष्कृत हितकारीने सभे मार्फत बाबासाहेबांनी 4 जानेवारी 1925 रोजी सोलापूर येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी पहिले मोफत वसतिगृह काढले एप्रिल 1925 मध्ये इव्हेल्युशन ऑफ प्रवीण्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा बाबासाहेबांचा प्रबंध प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना पीएसडीची पदवी अधिकृतपणे प्रदान करण्यात आली.

डिसेंबर 1926 रोजी बाबासाहेबांची मुंबई सरकारने सरकारने युक्त सदस्य म्हणून मुंबई विधिमंडळावर नेमणूक केली 18 फेब्रुवारी 1927 रोजी बाबासाहेबांचे मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून शपथविधी झाला 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक बाहेरच्या चवदार तळ्यावर गेले प्रथमतः बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी केलेत त्यांचे अनुकरण हजारो सत्याग्रहींनी केले. 21 मार्च 1927 रोजी सत्याग्रहामुळे चवदार तळे बाटले अस्पृश्यांनी तळे पाठवले म्हणून महाराष्ट्रातील शुद्धीकरण केले तीन एप्रिल 1927 रोजी बाबासाहेब 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा कार्यक्रम करण्यासाठी समाज समता संघ ही संस्था स्थापन केली.

25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांचे नेतृत्वाखाली देणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते व्यायाम करण्यात आले 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृति दहन दिवस म्हणून पाळला जातो बहिष्कृत हितकार्याने सहभाग विसर्जित करून बाबासाहेबांनी dr babasaheb ambedkar nibandh in marathi 14 जून 1928 रोजी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्था स्थापन केल्या मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात 21 जून 1928 रोजी बाबासाहेबांची प्राध्यापक म्हणून सरकारने नेमणूक केली 21 जून 1928 रोजी त्यांनी अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्यासाठी समता नावाचे पत्रक सुरू केले डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर व बेळगाव येथे जून 1928 मध्ये वसती गृहीत सुरू केली 28 जुलै 1928 ला मुंबई विधिमंडळात मांडलेल्या स्त्री कामगारांना प्रस्तुती काळा गरज जा इत्यादी सवलती संबंधीच्या बिलास बाबासाहेबांनी ठाम पाठिंबा जाहीर केला 5 ऑगस्ट 1928 रोजी सायमन कमिशन वर काम करण्यासाठी मुंबई विधिमंडळाणे बाबासाहेबांची निवड केली.

13 जून 1929 ला माहेरच्या चवदार तळ्यासंबंधीचा दावा काढून टाकण्यात आला. 23 ऑक्टोबर 1929 बाबासाहेब आंबेडकर दौऱ्यावर असताना चाळीसगाव येथील अस्पृश्यांनी त्यांचे स्वागत करून आपल्या वस्तीत नावे म्हणून टांगा हवा होता नवीन असल्यामुळे घोडा उधळला त्यामुळे बाबासाहेब टांगे बाहेर पडले हे अपघातामुळे झाला होता 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे परीक्षण भरून काळाराम मंदिर साठी सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सत्याग्रह सुरू करण्यात आला हा सत्याग्रह भाऊराव गायकवाड आणि अमृतराव रणखांबे यांनी 12 ऑक्टोबर 1935 पर्यंत चालवला नऊ एप्रिल 1930 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह दरम्यान एक समझोता झाला की रामनवमीला रामाचा रथ सृष्टी करून पळवला बाबासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक सुरू झाली त्यात बाबासाहेब व इतर सहकारी जखमी झाले 1930 रोजी बाबासाहेबांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर नियुक्ती झाली.

dr babasaheb ambedkar essay in marathi

9 सप्टेंबर 1930 रोजी लंडन येथील कुलमेज परिषदेत भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब यांना निमंत्रण मिळाले 20 नोव्हेंबर 1930 ला गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी आपले पहिले भाषण अत्यंत प्रभावी मुद्देसून आणि परिणामकारक करून अस्पृश्यांची दयनीय स्थिती आणि त्यांचे दुःख वेशीवर टाकले 24 नोव्हेंबर 1930 रोजी बहिष्कृत भारतीय पत्राचे नामकरण जनता असे करण्यात आले. जुलै 1931 मध्ये लंडन येथे भरणाऱ्या गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या क्षेत्रात प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली.

त्यात बाबासाहेबांचे नाव झळकले 14 ऑगस्ट 1931 रोजी मुंबईतील मनीभवन येथे महात्मा गांधी आणि बाबासाहेब dr babasaheb ambedkar nibandh in marathi यांची पहिली भेट झाली महामानव आणि महात्मा पहिल्यांदा समोरासमोर आले. दुसरे गोलमेज परिषदेत गांधीजी आणि बाबासाहेब होते या परिषदेच्या स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या मुद्द्यावरून गांधीजी व बाबासाहेब यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले 20 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याचे निर्णयाविरुद्ध गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला फेब्रुवारी 1934 रोजी बाबासाहेब आपल्या ग्रंथ संग्रहाच्या सोयीसाठी बांधलेल्या राजगृह या इमारतीत राहायला गेले 27 मे 1935 रोजी बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे राजगृहात निधन झाले.

मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी सरकारने दोन जून 1935 रोजी बाबासाहेबांची नेमणूक केली 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा ते म्हणाले की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी केली त्या पक्षाचे बाबासाहेब अध्यक्ष होते 18 सप्टेंबर 1936 रोजी बाबासाहेबांनी कृती बिल मुंबई विधिमंडळात मांडले 17 फेब्रुवारी 1937 रोजी भारत सरकार कायदा 1935 नुसार सार्वत्रिक निवडणुका झाल्या बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 18 उमेदवार उभे केले होते त्यापैकी 14 उमेदवार निवडून आले बाबासाहेबांनी 1938 च्या मे महिन्यात शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला

सात नोव्हेंबर 1938 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष व गिरणी कामगार युनियन यांनी एक दिवसाचा संप केला आणि बाबासाहेब ‘dr babasaheb ambedkar nibandh in marathi’ कामगार नेते म्हणून पुढे आले ऑक्टोबर 1939 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली भेट झाली बाबासाहेब 28 डिसेंबर 1940 रोजी प्रकाशित झाला 19 आणि 20 जुलै 1942 जुलै 1942 मध्ये बाबासाहेब यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली तरी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली होती 27 जुलै 1942 रोजी बाबासाहेबांनी दिल्लीत मजूर खात्याचा कारभार स्वीकारला 1942 बाबासाहेबांनी त्यांचा शोध निबंध केला 1943 न्यायमूर्ती रानडे यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांचे भाषण झाले हे भाषण त्यांनी रानडे, गांधी आणि जिना या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले बाबासाहेब यांनी 29 जुलै 1944 रोजी स्थापना केली

बाबासाहेबांनी संसदेत 5 फेब्रुवारी 1951 रोजी हिंदू कोड बिल मांडले 1951 मध्ये जुलै महिन्यात त्यांनी भारतीय बौद्धजन संघ या संस्थेची स्थापना केली. देशातील महिलांचे हक्कांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले होते त्याला विरोध झाल्यामुळे ते संमत होऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी 28 सप्टेंबर 1951 ला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपदासाठी तयार केला सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत होते त्यांनी सत्ता सोडली पण सत्तेसाठी आपले तत्व सोडले नाही 8 मार्च 1952 रोजी बाबासाहेबांची राज्यसभेवर निवड झाली 13 मे 1952 रोजी राज्यसभेचे सदस्य म्हणून बाबासाहेबांचे शपथविधी झाला पाच जून 1952 रोजी बाबासाहेबांना कोलंबी या युनिव्हर्सिटीने न्यूयॉर्क येथे डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी बहाल केली.

ambedkar essay in marathi

12 जानेवारी 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठाने त्यांना ही सन्माननीय पदवी बहाल केली जून 1953 मध्ये बाबासाहेबांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स सुरू केले 4 मे 1955 ला भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची त्यांनी मुंबईत स्थापना केली dr babasaheb ambedkar essay in marathi 12 डिसेंबर 1955 रोजी बाबासाहेब यांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयाचे मिलिंद महाविद्यालय असे नामकरण केले 29 डिसेंबर 1955 रोजी स्टेट्स हा बाबासाहेबांचा ग्रंथ प्रकाशित झाला 4 फेब्रुवारी 1956 ला जनता पत्राचे प्रबुद्ध भारत असे त्यांनी नामकरण केले

जून 1956 मध्ये बाबासाहेब यांनी मुंबईत विधी महाविद्यालय सुरू केले लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रशिक्षित राजकारणी उपलब्ध व्हावे म्हणून एक जुलै 1956 ला आंबेडकर या संस्थेची त्यांनी स्थापना केली 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बाबासाहेबांनी “dr babasaheb ambedkar nibandh in marathi” बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आणि यांना बौद्ध धर्माची दीक्षा स्वास्थ्य दिली तसेच स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा बदलून घेतल्या 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे दिल्लीमध्ये निधन झाले 60 डिसेंबरला त्यांचा पार्थिव देणं विमानाने मुंबईत आणून राजगृह हे मुंबईतील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवला दादर चौपाटी येथे त्यांच्यावर बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले 14 एप्रिल 1990 ला भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर देण्यात आला बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणा देणारे आहे त्यांची शिकवण जीवन आणि कार्य देशासाठी एक आदर्श आहे बाबासाहेबांचे जीवन क्रमाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.