डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, जबरदस्त भाषण | dr babasaheb ambedkar speech in marathi

By Shubham Pawar

Published on:

If you like Dr Babasaheb Ambedkar speech in Marathi then this is the right place for you in this article I will show you a speech on Ambedkar Jayanti in Marathi.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती आणि त्याबद्दलच जबरदस्त आणि सगळ्यात सोपे भाषण मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तरी शेवटपर्यंत हे भाषण ऐकावे ही नम्र विनंती चला तर भाषणाला सुरुवात करूया आणि आपल्या मित्रांना नक्की हे भाषण शेअर करा.

सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेला माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त (dr babasaheb ambedkar speech in marathi) थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी तुम्ही हे भाषण शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती….

कुणाला जन्म कुणाला काय देऊन गेला

कुणाला जन्म कुणाला काय देऊन गेला...

बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला

जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला...

राष्ट्राला संविधान देऊन गेला

राष्ट्राला संविधान देऊन गेला ...

dr babasaheb ambedkar speech in marathi

माझ्या बंधू-भ गिनी 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे आजच्याच दिवशी भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक क्रांतीसुर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षापासून कितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला होता ते स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळविण्याचे हे स्वातंत्र्य होते, शिक्षणाचे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे म्हणूनच वंचितांना शोषितांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देणारे बाबासाहेब न्याय शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ समाजसुधारक लेखक भारताचे पहिले कायदेमंत्री संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‘dr babasaheb ambedkar speech in marathi’ नावाचा हा महामानव एक व्यक्ती आपल्या एकाच जीवनकाळात किती प्रचंड कार्य करू शकतो याचे उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे जीवन आहे वर्ग जात धर्म लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना एक समान अधिकार आणि हक्क मिळावेत हा बाबासाहेबांचा विचार सामर्थ्यवान होऊ शकेल जेव्हा तो आपल्या अनिष्ट ऋणी नष्ट करू शकेल आणि जातींमधील भेद संपवून समानतेचे आणि माणुसकीचे वर्तन करू लागेल समता बंधुता आणि अहिंसाहारी उपजत भारतीय संस्कृतीतील मुळे जोपासणाऱ्या बुद्ध धर्मात बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह 1956 यावर्षी प्रवेश घेतला म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा पुरस्कार केला आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समानतेसाठीच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे केवळ अस्पृश्यांसाठीच नव्हे तर भारतीय महिलांसाठी देखील त्यांनी संविधानात कायदेशीर तरतुदी करून ठेवले आहे. dr babasaheb ambedkar speech in marathi बाबासाहेब कुठल्या एकाच जातीचे नेते नसून ते अखिल मानव जातीचे नेते आहेत मित्रहो आजची आपली सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांची मूल्यांची आणि संघर्षाच्या भावनेची गरज या भारतीय समाजाला जाणवत आहे. वंचितांसाठी गोरगरिबांसाठी कामगार शेतकऱ्यांसाठी शोषितांसाठी संघर्ष करण्याचे सामर्थ्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर हे नाव नेहमीच आपल्याला देत राहील याबद्दल मला थोडी देखील शंका नाही.

या महामानवाला त्याच्या जयंती निमित्त (speech on Ambedkar Jayanti in Marathi) माझा मानाचा मुजरा शेवटी एवढेच म्हणेन अंधार झाला पाहिजे नव्या या जगात सूर्य नवा पाहिजे भारतीय जय हिंद जय महाराष्ट्र !!!

Speech on Ambedkar Jayanti in Marathi

हाच दिवस भारतातल्या अनेक ठिकाणी समता दिन, ज्ञानदीवस म्हणून, सुद्धा साजरा केला जातो इतकाच नव्हे तर ब्रिटनमध्ये कोलंबिया कॅनडा यासारख्या ठिकाणीसुद्धा केला जातो, आणि आपल्या देशातल्या एका मनुष्याचा अशा रीतीने परदेशातही गौरव व्हावा ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या परिस्थितीमध्ये झालेला होता त्यानुसार जन्मापासून त्यांना सातत्याने सामाजिक विषमतेला तोंड द्यावं लागलं होतं, पण या सामाजिक विषमतेमुळे डगमगून न जाता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे जो फक्त माझ्या स्वतःसाठी उपयोगाचा असणारा नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा असला पाहिजे असा त्यांनी विचार केला आणि सामास आणि समाजामध्ये न्यायाचे तत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिल अर्थात त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, पण तरीसुद्धा मानवापर्यंत झालाच म्हणाले होते सातवी होत असताना त्यांना कायद्याचा संरक्षण दिलं पाहिजे आणि जर त्या कायद्याचा उल्लंघन कोणी केलं तर त्यांनाही कठोर शासन झालं पाहिजे याच्या संदर्भातला तरतुदी करणं गरजेचं होतं ते सगळं संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी {dr babasaheb ambedkar speech in marathi} आणलेला आहे.

स्त्रियांची संख्या खूप जास्त आहे त्याच्यामुळे स्त्रियांच्या अनुषंगाने खरंच आपल्यासाठी ते किती महत्त्वाचे होते हे आपल्याला लक्षात घ्यायलाच हवाय 2017 मध्ये मॅटर 12 आठवड्यांची रजा होती ती वाढली आणि 26 आठवड्यांची रजा झाली तर तो रचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी तसं सांगितलेलं होतं की ह्या काम करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा त्यांच्या हक्काची बाळंतपणाची रजा असली तर पाहिजे आणि त्यांनी अतिशय खूप मनापासून हा विषय लावून धरला आणि शेवटी मॅटर्निटी बेनिफिटमध्ये आलात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हा लक्षात घ्यावा लागतो ते म्हणजे ते जेव्हा कायदामंत्री होते 1942 कायदामंत्री झाले आणि कायदामंत्री झाल्यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब केली ती म्हणजे समान कामासाठी समान वेतन आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे की स्त्रियांना नेहमीच पुरुषांपेक्षा अतिशय कमी वेतन देण्यात येत होतं त्या कितीही पुरुषांनी पुरुषांनी इतकच त्यांनी काम केलं तरीसुद्धा त्यांना वेतन कमी दिलं जायचं त्याच्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी (dr babasaheb ambedkar speech in marathi) ते सुद्धा तरतूद केलेली आहे ती समान कामासाठी समान वेतन असल्यास पाहिजे नाही काम समान आहे ना त्याच्यामुळे समान वेतन दिलं गेलं पाहिजे.

त्याच सोबतचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते कायदेमंत्री असताना त्यांनी संपूर्ण जीव ओतून तो सगळा मुद्दा सर्वांच्या समोर मांडलेला होता हिंदू कोड बिल सगळ्यात अगोदर त्यांनी चर्चेला आणलं त्याच्यामधला सगळ्यात तरतुदी अशा होत्या की हा तर तू दिन मुळे खरंच श्रीलंक स्वतंत्र अस्तित्व एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मान्यता मिळणार होती आणि तिच्यावर परंपरागत पिढ्यान पिढ्या जे काही अन्याय अत्याचार चालत आलेले होते त्या सगळ्यांपासून तिला संरक्षण मिळणार होतं त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘speech on Ambedkar Jayanti in Marathi’ कायदामंत्री असताना हे बिन चर्चेसाठी आणि सुद्धा आणि केला पण दुर्दैवाने इतकी सगळी मत मतांतर झाली इतक्या सगळ्या वेगवेगळ्या बाजूंनी हा हिंदू कोड बिलाला विरोध होऊ लागला आणि तेव्हाच सार्वत्रिक निवडणुका 1951 च्या तोंडासमोर आलेल्या होत्या परिस्थितीमध्ये हिंदू कोड बीडमध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना केलेल्या होत्या

गुंडाळून ठेवलं अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री या पदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा देताना त्यांचा भांडण असं होतं की हिंदू कोड मिळाल्या या देशांमध्ये मला कायदामंत्री म्हणून राहायची तत्त्वनिष्ठ होते आणि अर्थात काळाच्या ओघात आपल्याला लक्षात आलेला आहे हिंदू कोड बिल मध्ये जे जे त्यांनी मागणी केलेली होती, आणि ज्या ज्या प्रकारचे कायदे असणं गरजेचं आहे असं त्यांनी खूप मांडलेलं होतं त्यातल्या अनेक विषयांवर आता काळाच्या ओघांमध्ये वेगळे वेगळे कायदे होत आहेत आणि म्हणूनच आज स्त्री स्वतंत्र आहे ती कुठेही जाऊ येऊ शकते आहे प्लस ते सुरक्षित सुद्धा आहे, त्याचं मूळ हिंदू कोड दिला मध्ये आहे.

ज्याच्यामुळे तिला वारसा हक्काने सुद्धा तिला मिळते आहे विधवा असेल तरी तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळालेला आहे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी संदर्भातले नंतर तुझे कायदे झाले तर समोर या हिंदू कोड मेला मध्ये होतं हे आपण विसरून चालणार नाही महिलांसाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता असं विमानाने त सोबत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्रियांना म्हणजे भारतीय स्त्रियांना सुद्धा मताधिकार देण्याबद्दल काहीही चर्चा झालेली नव्हती. जेव्हा मॉन्टेड सुधारणा धोरण अस्तित्वामध्ये आलं तेव्हा स्त्रियांना मताधिकार देण्यात यावा याबद्दल प्रतिपादन केलं गेलं पण ते सुद्धा सतत होता म्हणजे ज्या स्त्रिया शिक्षित आहे विवाहित आहेत आणि साधन आहेत त्यांनाच हा मताधिकार मिळणार होता.

त्याच्यानंतर 1935 मध्ये गव्हर्मेंट वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या पण तरीही सगळ्यात स्त्रियांना हा अधिकार देण्यात आलेला नव्हताच पण बघा आपल्या सगळ्यांचे नशीब किती चांगला आहे म्हणजे ब्रिटन सारख्या देशांमध्ये सुद्धा महिलांना लढावं लागलं मताधिकार मिळवण्यासाठी अनेक इतिहास आपल्याला सांगतो की तिथल्या महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागला मर्ता अधिकार मिळवण्यासाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी speech on Ambedkar Jayanti in Marathi जे संविधान निर्माण केलं त्याच्यामध्ये मात्र वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक स्त्रियांनी पुरुषाला समान मताधिकार देण्यात आलेला आहे आणि अर्थातच आपल्याला माहित आहे की प्रत्येकाच्या मताच मूल्य सुंदर समान आहे म्हणजे पुरुष आहे म्हणून त्याच्या मतदारसंघांमध्ये जास्त आहे किंवा हे स्त्री शिकलेली आहे म्हणून तिच्या मताचे मूल्य जास्त आहे अशा पद्धतीचा काहीही न करता गंमत एकमूल्य या पद्धतीने देण्यात आलेला

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.