“गढ आला पण सिह गेला” Tanaji Malusare Story in Marathi

Tanaji Malusare Story in Marathi If you like Kondhana Story in Marathi then this is the right place for you.

Tanaji Malusare Story in Marathi

गड आला पण सिंह गेला – संध्याकाळची वेळ होती आईसाहेब आपल्या वाड्याच्या संज्यातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक आवाढव्य किल्ला दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभ्य्द्य किल्ला त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा म्हणजेच आजचा सिहगड. जिजाऊसाहेब आपल्याच विचारात दंग होत्या त्या किल्ल्यावर मोगली हिरवे निशाण फडकत होते.

“Tanaji Malusare Story in Marathi” – हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही हा विचार त्या करत असताना तेवढ्यात आपले शिवबा तिथे आले.

त्याने पाहिलं कि कोंढाणाकडे पाहत आपली आई दंग झाली आहे.

त्यांनी आईच्या मनातला विचार ओळखला आणि शिवबा म्हणाले आईसाहेब काय आहे आपल्या मनात – आईसाहेब म्हणाल्या या किल्ल्यावरच हिरव निशाण आम्हाला बोजतंय.

शिवबा म्हणाले आईसाहेब ते आम्हाला पण टोचतंय… शेवटी शिवबा मनात म्हणाले आईची इच्छा आता पूर्ण करायलाच हवी.

शिवबांन लगेच आपल्या सर्व मावळ्यांना बोलावून घेतले नंतर सगळे जमा झाले.

आता महाराज कोणती कामगिरी सागणार ते ऐकायला सगळ्यांनी कान टवकारले.

महाराजांनी कोंढाणा किल्ला घेण्याचा विचार सांगितला व सगळ्यांना विचारलं हि कामगिरी फारच अवघड आहे.

महाराजांनी शब्द टाकला आणि ताडकन एक मावळा उठला आणि म्हणाला “मी जिंकतो हा कोंढाणा गड”. कोण होता हा मर्द? कोण होता हा हिम्मत बहादूर गडी? तर तो होता तानाजी – तानाजी मालुसरे.

महाराजांचा खेळ गडी तानाजी कोकणातल्या उंबरठ या गावचा. तानाजी अंगा पिंडान भरदार होता.

छाती तर एखाद्या बुरुजासारखी बुलंद होती. हा किल्ला जिंकायला फार अवघड जिवाशी खेळ.

Kondhana Tanaji Malusare Story in Marathi

Tanaji Malusare Story in Marathi – पण निधड्या छातीच्या तानाजीने हा खेळ स्वीकारला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ सूर्याजी सुद्धा आला होता. तानाजी आणि सूर्याजी अगदी राम लक्ष्मण सारखेच होते. खरे म्हणजे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचा आमंत्रण करायला आला होता. शिवबा म्हणाला हे काम मी दुसर कोणाला तरी सांगतो तेवढ्यात तानाजी ताडकन उठला आणि म्हणाला “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे” तानाजी ने स्वराज्यासाठी आपले लग्न सुद्धा बाजूला ठेवेले, छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वरज्याचे काम हे पहिल्यांदा करायचे हा त्याचा बाणा.

Tanaji Malusare Story in Marathi (गढ आला पण सिह गेला)
Tanaji Malusare Story in Marathi (गढ आला पण सिह गेला)

मग मध्य रात्रीच्या वेळेला तानाजी आपल्या पाचशे मावळ्यांना घेऊन निघाला आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या.

गडाजवळ भरपूर आधार पडला होता, पाय न वाजवता तानाजी व पाचशे मावळे गडाजवळ जमा झाले.

गडाचा किल्लेदार उदयभान नावाचा रजपूत सरदार होता. सिह्गड फार बळकट किल्ला. गडाच्या खाली घनदाट झाडी होती. प्रवेश करायला फक्त दोन दरवाजे होते.

सिहच्या जबड्यासारखे, गडावर कडक पहार होता, पण तानाजी जिकडे उभा होता तिथे खोल दरी होती.

त्यामुळे तिकडून कोणी येऊ शकणार नाही म्हणून तिथे पहारा न्हवता. हीच बाजू तानाजीने निवडली.

आपल्याबर ताजीने सर्व मावळे बरोबर घेऊन त्या दरीतून गडावर घुसकोरी केली. उदयभान च्या सैनिकांना समजले आणि युद्ध सुरु झाले.

मावळे भराभर गड चढून वर गेले गडावरच्या पहारेकऱ्यांना समजले आणि सैनिक व मावळ्यांच्या मध्ये घनघोर युद्ध जपले.

Tanaji Malusare Story in Marathi

उदयभान आणि तानाजी तलवार घेऊन मैदनात उतरले आणि एकमेकांशी लढू लागले. ते इतक्या जोरात लढत होते कि जणू दोन ढगच एक मेकांन्वर आपटत होते. तेवढ्यात उद्याभानाचा एक घाव तानाजीच्या ढाल वर पडला तो घाव इतका जबरदस्त होता कि त्यामध्ये तानाजीची ढाल तुटली. आता काय?

“Tanaji Malusare Story in Marathi” तानाजी डगमगला नाही त्याने आपला फेटा हातावर गुंडाळला आणि लागला कि लढयाला बहादूर पणाने.

पण घात झाला आणि एकमेकांचा घाव एकमेकांवर पडून नंतर दोघेही खाली पडले. तानाजीला पडलेलं पाहताच सगळे मावळे घाबरून पाळायला लागले

तेवढ्यात सूर्याजीने ते पहिले आणि गेला धावत कड्याजवळ आणि ज्या दोरावरून चढून वर आले होते ते दोरच कापले आणि म्हणाला –

‘अरे असे भेडा सारखे पाळता काय आता महाराज्यांना काय काळे तोंड दाखवाल’

गड जिंकून दाखवा आपल्या आईचे दुध पिला असला तर माघारी फिरा, मग काय दुप्पट वेगाने मावळे पळाले आणि सैनिकांना मारू लागले. ते मारणे पाहून उदयभान चे सैनिक पळू लागले, आणि शेवटी मावळे विजयी झाले.

गढ आला पण सिह गेला

“Tanaji Malusare Story in Marathi” शिवाजी महाराज आपल्या महालातून कोंढाणा कडे पाहतच होते. तेवढ्यात महाराज्यांना गडावर आग पेटलेली दिसली. महाराज्याना बातमी समजली गड ‘स्वराज्यात’ आला, मावळे जिंकले कारण तशी खूनच ठरली होती कि गड जिंकला कि तिथली गवताची गंज पेटवायची, दुसर्या दिवशी विजयाची बातमी संगयाला सूर्याजी महालात आला.

पण बरोबर तानाजी न्हवता, महाराज्यांनी विचारले कुठे आहे माझा तानाजी तर सुर्याजीच्या डोळ्यात पाणी आले,

महाराज शत्रूशी लढताना आपला तान्हा स्वर्गात गेला. महाराज्यांना धक्का बसला आणि महाराज म्हणाले माझा तानाजी गेला “गढ आला पण सिह गेला”.

हा लेख आवडला असेल तर नक्की share करायला विसरू नका.

Leave a Comment

close button